शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

कारखान्यांसाठी २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 05:03 IST

देशातील अतिरिक्त साखरेवर उपाय म्हणून केंद्र सरकारने बुधवारी साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा ठरवून दिला.

चंद्रकांत कित्तुरे  कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखरेवर उपाय म्हणून केंद्र सरकारने बुधवारी साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा ठरवून दिला. जे कारखाने ठरवून दिलेली साखर निर्यात करतील, त्यांना आगामी तीन वर्षांत तेवढीच शुल्कमुक्त साखर आयात करण्याला मंजुरी देणारे धोरणही मंजूर करण्यात आले. मात्र, निर्यात अनुदानाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते.देशात यंदा २९५ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. मागणी २५० लाख टन आहे. यामुळे देशात अतिरिक्त साखर होण्याच्या शक्यतेने साखरेचे दर गेल्या सहा महिन्यांपासून घसरत आहेत. बुधवारी २८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटल दर घाऊक बाजारात होता. ३२०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला तरच कारखाने उसाला एफआरपीप्रमाणे दर देऊ शकणार आहेत.