शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

मुंबईत एकाच दिवशी रेल्वे अपघातात 18 जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 3, 2016 18:04 IST

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे गुरुवारी मात्र 18 प्रवाशांसाठी डेथलाईन ठरली. गुरुवारी एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 18 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे गुरुवारी मात्र 18 प्रवाशांसाठी डेथलाईन ठरली. गुरुवारी एकाच दिवशी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 18 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 18 प्रवाशांना जीव गमावल्याचा हा उच्चांक आहे. 18 प्रवाशांनी प्राण गमावले असून 16 प्रवासी जखमी झाले आहेत. यावर्षी जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत एकूण 2000 रेल्वे प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना अपघात होऊन मृत्यू झालेल्याचं प्रमाण जास्त आहे.
वसई जीआरपीच्या हद्दीत सर्वात जास्त प्रवाशांचा मृत्यू झाले आहेत. पाच प्रवाशांचा मिरा रोड ते वैतरणा दरम्यान मृत्यू झाला असून यामधील दोघांची ओळख पटलेली नाही. यामध्ये एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. कल्याण स्थानक दुस-या क्रमांकावर असून तीन प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामधील एक महिला प्रवासी आहे. अज्ञात मृतदेहांची ओळख पटावी यासाठी रेल्वे पोलीस स्थानकांवर फोटो लावत आहेत.