शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

न्यायाधीशांच्या दिमतीला आणखी १७४ कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:03 IST

शासनाच्या काटकसरीच्या धोरणामुळे बहुतांश सरकारी व निमसरकारी विभागाकडून आवश्यक पदांची सरळ भरती न करता बाह्य यंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) करण्याकडे कल

- जमीर काझीं । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासनाच्या काटकसरीच्या धोरणामुळे बहुतांश सरकारी व निमसरकारी विभागाकडून आवश्यक पदांची सरळ भरती न करता बाह्य यंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) करण्याकडे कल असला तरी उच्च न्यायालयातील भरतीत मात्र त्याला अपवाद करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात शिपायांची १७४ पदे पूर्णवेळ व कायमस्वरूपी भरण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या कामकाजाची गोपनीयता व विश्वासार्हता कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हायकोर्टातील ८७ न्यायमूर्तींसाठी शिपायाची प्रत्येकी दोन पदे कायमस्वरूपी निर्माण केली जाणार आहेत.विविध विभागांतील कित्येक वर्षांपासूनचा रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नोकर भरतीबाबत दिलेला आदेश आणि काटकसरीमुळे गेल्या काही वर्षांपासून सरकारी विभागात थेट भरतीपेक्षा ठरावीक दरामध्ये ‘आऊटसोर्सिंग’ केले जात आहे.उच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले खटले मार्गी लावण्यासाठी न्यायाधीशांबरोबरच त्यांच्या स्टाफमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायमूर्तीकडील मंजूर पदांची संख्या ९ वरून १३ इतकी करण्यात आली. त्याबाबतचा प्रस्ताव उच्च न्यायालयातील प्रबंधकांकडून दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात शासनाने त्याला हिरवा कंदील दाखविला. त्यामध्ये प्रत्येक न्यायाधीशासाठी शिपायाच्या प्रत्येकी दोन पदांचा समावेश होता. - मुंबई उच्च न्यायालयात ८७ न्यायाधीशांची पदे असून प्रत्येकाला ९ ऐवजी १३ जणांचे मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. वाढीव चार पदांमध्ये स्वीय साहाय्यक व लिपिकांचे प्रत्येकी एक तर शिपायांची दोन पदे भरली जाणार आहेत.