शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कुपोषणाचे वर्षभरात १७ हजार बळी

By admin | Updated: September 22, 2016 05:24 IST

कुपोषणामुळे तब्बल १७ हजार मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने या परिस्थितीला हाताळण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

मुंबई : आदिवासी विभागात कुपोषणामुळे तब्बल १७ हजार मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने या परिस्थितीला हाताळण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. तसेच आदिवासी विभागांच्या विकासकाकडून केंद्र सरकारकडून किती अनुदान देण्यात येते, याचीही माहिती उच्च न्यायालयाने राज्य सरकारला देण्याचे निर्देश दिले.विदर्भातील मेळघाट व राज्यातील अन्य आदिवासी विभागांतील कुपोषित बालकांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.गेल्यावर्षी कुपोषणामुळे राज्यातील तब्बल १७ हजार बालकांचा व महिलांचा मृत्यू झाल्याची बाब एका याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. याचिकाकर्त्यांनी ही माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आहे. २०१५ ते २०१६ या दरम्यान मेळघाटमध्ये कुपोषणामुळे २८३ जणांचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी) >या याचिकेवरील पुढील सुनावणी १४ आॅक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.