शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

वीजपंपांसाठी १६०० कोटींची योजना

By admin | Updated: August 3, 2016 03:43 IST

राज्यातील कृषिपंपांच्या जोडणीचा अनुशेष दूर करणे आणि प्रलंबित जोडण्या देण्यासाठी १६०० कोटी रुपये खर्चाची योजना महावितरणने तयार केली

मुंबई : राज्यातील कृषिपंपांच्या जोडणीचा अनुशेष दूर करणे आणि प्रलंबित जोडण्या देण्यासाठी १६०० कोटी रुपये खर्चाची योजना महावितरणने तयार केली असून त्यासाठी निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले. सातारा जिल्ह्यात कृषी पंपांच्या वीज जोडण्यांसाठी १४ हजार ६३६ अर्ज आलेले असतानादेखील केवळ ५ हजार ६७४ शेतकऱ्यांनाच जोडण्या देण्यात आल्या असल्याबाबतची लक्षवेधी सूचना दीपक चव्हाण यांनी मांडली होती. यावेळी चव्हाण तसेच जयकुमार गोरे यांनी जोडण्यांअभावी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे याकडे लक्ष वेधले. विदर्भ आणि मराठवाड्यात वीज पंपांचा २००५ पासूनचा अनुशेष होता तो आता दूर करून या दोन भागांना राज्याच्या इतर भागांच्या बरोबरीने आणलेले आहे. राज्यात अजून २ लाख १० हजार जोडण्या द्यावयाच्या असून त्यासाठी १६०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. इन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जोडण्यांची कामे केली जातील.मुख्य अभियंत्यांना ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार दिलेले असून त्यातूनही कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)>अभियंत्यांना अधिकारइन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जोडण्यांची कामे केली जातील.मुख्य अभियंत्यांना ५ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चाचे अधिकार दिलेले असून त्यातूनही कामे केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.