शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

‘कॅशलेस’मुळे १४ लाख बँक कर्मचारी अडचणीत

By admin | Updated: April 10, 2017 04:44 IST

नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस रोजगार नष्ट होत चालला असून, कॅशलेस अर्थव्यवस्था आल्यास

संगमनेर (अहमदनगर) : नव्या तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस रोजगार नष्ट होत चालला असून, कॅशलेस अर्थव्यवस्था आल्यास साडेतेरा लाख बँक कर्मचारी व पाच लाख ‘एटीएम’ कर्मचारी बेरोजगार होतील, अशी भीती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते म्हणाले, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही सर्वांत जास्त समाजहिताची असूनदेखील भाजपा सरकार अगदी तुटपुंजी रक्कम उच्च शिक्षणावर खर्च करत आहे. अवघ्या एक हजार कोटी रुपयांच्या तरतुदीत जागतिक दर्जाचे २० विश्वविद्यालये भारतात कसे उभे राहणार? असा सवाल उपस्थित करत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकारला हलवले पाहिजे, अन्यथा भारतावर मोठे आर्थिक संकट ओढावेल.संस्थेचे प्रमुख आ. डॉ. सुधीर तांबे यांनी सह्याद्रीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा मांडला. आजच्या शिक्षणात गुणवत्ता हा चिंतेचा विषय बनला असून, पारंपरिक शिक्षणाला विज्ञान, संस्कार, कौशल्य व रोजगारक्षम शिक्षणाची जोड दिल्यास भावी पिढीतील तरुणाईचा आत्मविश्वास वाढेल, अशी आशा माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संस्थेच्या वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)