शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

कृषिमंत्र्यांच्या गावात १३६ आत्महत्या

By admin | Updated: October 20, 2015 01:28 IST

कर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून २०१५च्या पहिल्या नऊ महिन्यांत कृषिमंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यात १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा

- विलास बारी,  जळगावकर्जबाजारीपणा, नापिकी आणि निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून २०१५च्या पहिल्या नऊ महिन्यांत कृषिमंत्र्यांच्या जळगाव जिल्ह्यात १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडल्याचे जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या जिल्ह्यातच शेतकरी आत्महत्येनंतर वारसांनी दाखल केलेल्या मदतीसाठीचे ८१ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने अपात्र ठरविले तर ३९ प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याने पीडितांची वणवण कायम आहे.पाचोरा व चाळीसगाव तालुक्यात शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटनांची नोंद झाली आहे. दोन वर्षांपासून अवर्षण व अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत.कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यात १, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यात १४ व माजी पालकमंत्री आ. डॉ. सतीश पाटील यांच्या पारोळा तालुक्यात १७ शेतकऱ्यांनी जीवन संपविले, असे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.