शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

सहा वर्षांत ट्रॅकवर १३१ रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: May 17, 2016 03:29 IST

गेल्या सहा वर्षात ट्रॅकवर काम करताना झालेल्या अपघातांत १३१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारांत उघड झाले आहे. एका वर्षात २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : गेल्या सहा वर्षात ट्रॅकवर काम करताना झालेल्या अपघातांत १३१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारांत उघड झाले आहे. एका वर्षात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. २0१0 ते २0१५ या दरम्यान ट्रॅकवर काम करताना किती रेल्वे कामगार, कंत्राटी कामगार, गँगमन यांचा मृत्यू झाला होता याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोहमार्ग पोलिसांकडे मागितली होती. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दादर रेल्वे हद्दीत सर्वाधिक अपघात झाले असून त्याची संख्या १९ एवढी आहे. त्यानंतर अन्य पोलीस हद्दीत कुर्ल्यात १७, कल्याण येथे १४, डोंबिवलीत १३, सीएसटीत ११, ठाण्यात १0, कर्जत येथ ५ आणि बोरीवली तसेच पालघरमध्ये प्रत्येकी सात मृत्यू झाले आहेत. अंधेरी आणि वसई रोड येथे प्रत्येकी सहा, वाशी, वांद्रे, मुंबई सेन्ट्रल येथे प्रत्येकी चार, पनवेल ३ आणि वडाळा येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)