शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

सहा वर्षात रेल्वे ट्रॅकवर १३१ रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

By admin | Updated: May 17, 2016 23:57 IST

गेल्या सहा वर्षात ट्रॅकवर काम करताना झालेल्या अपघातांत १३१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारांत उघड झाले आहे. एका वर्षात २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ : गेल्या सहा वर्षात ट्रॅकवर काम करताना झालेल्या अपघातांत १३१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे माहिती अधिकारांत उघड झाले आहे. एका वर्षात २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
२0१0 ते २0१५ या दरम्यान ट्रॅकवर काम करताना किती रेल्वे कामगार, कंत्राटी कामगार, गँगमन यांचा मृत्यू झाला होता याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोहमार्ग पोलिसांकडे मागितली होती. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दादर रेल्वे हद्दीत सर्वाधिक अपघात झाले असून त्याची संख्या १९ एवढी आहे. त्यानंतर अन्य पोलीस हद्दीत कुर्ल्यात १७, कल्याण येथे १४, डोंबिवलीत १३, सीएसटीत ११, ठाण्यात १0, कर्जत येथ ५ आणि बोरीवली तसेच पालघरमध्ये प्रत्येकी सात मृत्यू झाले आहेत. अंधेरी आणि वसई रोड येथे प्रत्येकी सहा, वाशी, वांद्रे, मुंबई सेन्ट्रल येथे प्रत्येकी चार, पनवेल ३ आणि वडाळा येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे