शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

१३ सख्ख्या भावंडांमध्ये साठीनंतरही एकमेकांचा लळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 04:17 IST

लग्न झाल्यानंतर तरुण पिढी आई-वडील आणि भाऊ-बहिणींना विसरून जाते, असे बोलले जाते, परंतु वयाचीसाठी ओलांडल्यानंतरही

रणजित शिंदे / लोकमत न्यूज नेटवर्क

कुसुंबा (धुळे) : लग्न झाल्यानंतर तरुण पिढी आई-वडील आणि भाऊ-बहिणींना विसरून जाते, असे बोलले जाते, परंतु वयाचीसाठी ओलांडल्यानंतरही सख्ख्या १३ भाऊ-बहिणींचा एकमेकांशी लळा कायम असल्याचे सुखावह दृश्य येथे दिसले. साठीओलांडलेल्या १३ भावंडांनी केसरताई बारीकराव शिंदे या बहिणीची पंचाहत्तरी धूमधडाक्यात साजरी केली.  कुटुंबातील सर्वात थोरली ८४ वर्षांची बहीणही त्यात सहभागी झाली होती. माहेरवाशीण द्वारकाबाई भामरे (८४), जावतराबाई भदाणे (७३), जिजाबाई नेरपगार (७१), वत्सलाबाई देसले (६९), विमलबाई पंडित (६७), कमलबाई शिरसाठ (६१), सुमनबाई निकम (५८), सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंढरीनाथ ठाकरे (८२), रघुनाथ ठाकरे (८०), एकनाथ ठाकरे (७२), सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी धनराज ठाकरे (६५), उपप्राचार्य सुरेश दगडू ठाकरे ही भावंडे सोहळ््यात हरखून गेली होती. त्यांच्यासह मुली, जावई, नातू, सुना, नातेवाईकही उपस्थित होते.निर्व्यसन आरोग्याची गुरुकिल्लीकेसरतार्इंचे वडील दगडू झुगरू ठाकरे हे वावडे (अमळनेर) गावाचे १५ वर्षे सरपंच होते. त्यांच्या पत्नी कासुबाई यांनी मुलांना चांगले संस्कार केले. दोघेही सध्या हयात नाहीत. हे कुटुंब पूर्णत: निर्व्यसनी आहे. सर्व नातू, नात हे उच्चशिक्षित आहेत.आम्ही पूर्वीपासूनच एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतो. सर्वांचे आरोग्य ठणठणीत आहे. लहानपणापासून एकमेकांचा असलेला लळा कायम आहे.- केसरताई शिंदे, कुसुंबा