शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

1.28 कोटी विद्याथ्र्याना खुषखबर

By admin | Updated: June 11, 2014 02:23 IST

1 कोटी 28 लाख विद्याथ्र्याना मोफत गणवेश आणि मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज विधानसभेत सांगितले.

मोफत पुस्तके अन् गणवेश : राजेंद्र दर्डा यांची घोषणा
मुंबई : राज्यातील शाळा 16 जूनपासून सुरू होत असून त्या निमित्त प्रवेशोत्सव साजरा करून त्याच दिवशी 1 कोटी 28 लाख विद्याथ्र्याना मोफत गणवेश आणि मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज विधानसभेत सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दर्डा यांनी सांगितले की, मध्यान्ह भोजन तयार करणो आणि वाटप या कामात शिक्षक वा विद्याथ्र्याचा वापर करणा:या शाळांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील 8 हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून 55 हजार शाळांना संगणक पुरविण्यात आले आहेत.
बारावीच्या परीक्षेत राज्य बोर्डाच्या विद्याथ्र्याना इंटरनलचे 2क् टक्के गुण मिळतात. त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढते या मुद्याबाबत राजेंद्र दर्डा यांनी स्पष्ट केले की सीबीएसई बोर्डात इंटरनलचे 4क् टक्के गुण दिले जातात. थिअरीमध्ये जास्तीत जास्त गुण राज्य बोर्डाच्या विद्याथ्र्याना मिळावेत यासाठी लक्ष दिले जाईल, असे ते 
म्हणाले. थिअरीच्या गुणांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी अपेक्षा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी या निमित्ताने व्यक्त केली. 
वेतनेतर अनुदान, नवीन शाळांना परवानगी आदींबाबत चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काही आरोप केले होते. दर्डा 
यांनी या संदर्भात सांगितले की, गेल्यावर्षी 266 कोटी रुपयांचे 
वेतनेतर अनुदान देण्यात आले. 
अनेक वर्षे ते देण्यातच येत नव्हते. बृहत आराखडय़ानुसार 144 
गावांसाठी शाळांचे अर्ज आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात प्रकरणाचा निकाल लवकर 
लागून यंदाच या शाळा सुरू 
व्हाव्यात हा शासनाचा प्रय} आहे. 
उर्दू शाळा,  कनिष्ठ महाविद्यालयांचा आराखडा तयार करण्यात 
आला आहे. 
चर्चेमध्ये सुभाष देसाई, लक्ष्मणराव ढोबळे, नवाब मलिक,शिशिर शिंदे, प्रकाश शेंडगे, आदी सदस्यांनी भाग घेतला. 
 
पोस्टमार्टेमची 24 तास व्यवस्था - जितेंद्र आव्हाड
च्राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये पोस्टमार्टेमची 24 तास व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विभागाच्या चर्चेला उत्तर देताना सांगितले.
च्अक्कलकोटच्या (जि.सोलापूर)रस्ते विकासासाठी दीड कोटी रुपये देण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी केली.
च्चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्य शासनाच्या 1क्3 महाघोटाळ्यांची माहिती आपण वारंवार देत आहोत पण त्याची दखल घेतली जात नाही, अशी टीका केली. त्यावर, अधिवेशन संपण्याआधी त्यांचे उत्तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण देऊ, असे उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री या प्रकरणांवर मौन बाळगून भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता.