शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

१२७ उद्योजकांच्या जमिनी परत घेणार

By admin | Updated: January 29, 2015 04:16 IST

उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही.

औरंगाबाद : उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही. त्या जमिनी परत घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरमध्ये नऊ जागा ताब्यात घेण्यात आल्या. औरंगाबाद विभागात १२७ उद्योजकांकडे जमिनी अडकल्या आहेत. उद्योग उभारणीसाठी अटी, शर्थी शिथिल करण्यासाठी दोन वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ‘सेझ’चा अनुभव अतिशय वाईट आहे. यासंदर्भात शासन आढावा घेत असून, लवकरच निश्चित असे धोरण जाहीर होईल. उद्योगांसाठी विजेचे दर आव्हानात्मक आहेत. दर कमी करण्याचा हेतू शासनाचा आहे. मराठवाड्याच्या विकासाशी आमची बांधिलकी असून, त्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात राज्य सरकारने नागपूरची घोषणा केली असली तरी केंद्र शासनाने अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेतलेला नाही. केंद्र शासनाला औरंगाबादेत मूलभूत सोयी-सुविधा योग्य वाटल्यास या शहराची निवडही होऊ शकते, असे देसाई यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)