शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१२७ उद्योजकांच्या जमिनी परत घेणार

By admin | Updated: January 29, 2015 04:16 IST

उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही.

औरंगाबाद : उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही. त्या जमिनी परत घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरमध्ये नऊ जागा ताब्यात घेण्यात आल्या. औरंगाबाद विभागात १२७ उद्योजकांकडे जमिनी अडकल्या आहेत. उद्योग उभारणीसाठी अटी, शर्थी शिथिल करण्यासाठी दोन वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ‘सेझ’चा अनुभव अतिशय वाईट आहे. यासंदर्भात शासन आढावा घेत असून, लवकरच निश्चित असे धोरण जाहीर होईल. उद्योगांसाठी विजेचे दर आव्हानात्मक आहेत. दर कमी करण्याचा हेतू शासनाचा आहे. मराठवाड्याच्या विकासाशी आमची बांधिलकी असून, त्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात राज्य सरकारने नागपूरची घोषणा केली असली तरी केंद्र शासनाने अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेतलेला नाही. केंद्र शासनाला औरंगाबादेत मूलभूत सोयी-सुविधा योग्य वाटल्यास या शहराची निवडही होऊ शकते, असे देसाई यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)