शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

१२७ उद्योजकांच्या जमिनी परत घेणार

By admin | Updated: January 29, 2015 04:16 IST

उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही.

औरंगाबाद : उद्योग उभारण्यासाठी १२७ उद्योजकांनी एमआयडीसीकडून तब्बल ८० हेक्टर जागा घेतली. मात्र, मागील काही वर्षांमध्ये त्यांनी उद्योगच उभारला नाही. त्या जमिनी परत घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूरमध्ये नऊ जागा ताब्यात घेण्यात आल्या. औरंगाबाद विभागात १२७ उद्योजकांकडे जमिनी अडकल्या आहेत. उद्योग उभारणीसाठी अटी, शर्थी शिथिल करण्यासाठी दोन वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ‘सेझ’चा अनुभव अतिशय वाईट आहे. यासंदर्भात शासन आढावा घेत असून, लवकरच निश्चित असे धोरण जाहीर होईल. उद्योगांसाठी विजेचे दर आव्हानात्मक आहेत. दर कमी करण्याचा हेतू शासनाचा आहे. मराठवाड्याच्या विकासाशी आमची बांधिलकी असून, त्या दृष्टीने योग्य ते पाऊल उचलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) संदर्भात राज्य सरकारने नागपूरची घोषणा केली असली तरी केंद्र शासनाने अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेतलेला नाही. केंद्र शासनाला औरंगाबादेत मूलभूत सोयी-सुविधा योग्य वाटल्यास या शहराची निवडही होऊ शकते, असे देसाई यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)