शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

केंद्राकडून १२६९ कोटी अर्थसाह्य!

By admin | Updated: September 29, 2016 06:33 IST

महाराष्ट्रातील गतवर्षाच्या दुष्काळासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने, बुधवारी १,२६९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

- महाराष्ट्राला दुष्काळाची नुकसानभरपाई

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गतवर्षाच्या दुष्काळासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने, बुधवारी १,२६९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दुष्काळासाठी केंद्रीय साहाय्य म्हणून अनुदान स्वरूपात मिळणाऱ्या या रकमेत खरीप पिकांसाठी ५८९.४७ कोटींची तर रब्बी पिकांसाठी ६७९.५४ कोटींची तरतूद आहे. पिकांच्या नुकसानभरपाईच्या स्वरूपात ही मदत केंद्रातर्फे राज्य सरकारच्या हवाली करण्यात येईल. महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी, केंद्र सरकारने पथक पाठवले होते. पथकाचा जो अहवाल प्राप्त झाला, त्यावर विचार विनिमय करण्यासाठी केंद्राच्या उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंग यांच्यासह केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री राधामोहनसिंग, गृह राज्यमंत्री किरण रिजीजू, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहऋ षी यांच्यासह गृह, कृषी व अर्थ मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)