शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

राष्ट्रवादीला 124 जागा!

By admin | Updated: July 30, 2014 02:14 IST

जागावाटपावरून राष्ट्रवादीने कितीही इशारे दिले तरी त्यांना 124 पेक्षा अधिक जागा देण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तसेच संकेत दिले

मुंबई : जागावाटपावरून राष्ट्रवादीने कितीही इशारे दिले तरी त्यांना 124 पेक्षा अधिक जागा देण्याची काँग्रेसची तयारी दिसत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही तसेच संकेत दिले असून विधानसभा निवडणुकीत आघाडीचे नेतृत्व आपल्याकडेच असेल, असे त्यांनी निवडक पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निम्या जागा (288 पैकी 144) लढविण्याची भाषा करत प्रसंगी स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचे  सांगत आहेत. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, जागा वाटपात थोडे बदल होऊ शकतात. 2क्क्4 मध्ये त्यांनी 124 जागा लढविल्या होत्या, मात्र 2क्क्9 मध्ये लोकसभा निवडणुकीतील यशाचा निकष लावल्यावर त्यांच्या वाटय़ाला 114 जागा आल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत 2क्क्4 च्या सूत्रचा विचार होऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले. 
दोन्ही पक्षांमध्ये जागांची अदलाबदल होईल, असे सांगून चव्हाण म्हणाले, मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर काँग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत अशा तीसएक जागा आहेत. त्यापैकी जिथे राष्ट्रवादीकडे चांगला उमेदवार असेल, तर त्या जागा त्यांना देण्याचा विचार केला जाऊ शकतो. याउलट त्यांनी आजवर न जिंकलेल्या जागा कॉंग्रेसकडे येऊ शकतात.
 विद्यमान आमदारांना डावलून नव्यांना संधी देईल, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही 26 पैकी 14 चेहरे बदलले, पण त्याचा फायदा झाला नाही. उमेदवार बदलल्याने फायदा होतोच असे नाही. आघाडी सरकारची कामगिरी, विकास कामांना दिलेली चालना, अनेक महत्त्वाचे निर्णय या मुद्यांवर 
निवडणूक लढवू, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
 
युतीला पसंती नाही
मुंबई, ठाणो महापालिकेत वर्षानुवर्षे सत्ता असूनही शिवसेनेला फारसे 
काही करता आले नाही, हे सर्वासमोर आहेच. त्यामुळे मतदार विधानसभेत युतीला पसंती देणार नाहीत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 
राणो मंत्री आहेतच
नारायण राणो यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार असे विचारले असता, राणो आजही माङो मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत मी योग्य वेळी निर्णय घेईन, असे  मुख्यमंत्री म्हणाले.