शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विकास अधिकाऱ्यांची १२ पदे जिल्ह्यात रिक्तच

By admin | Updated: September 19, 2016 03:09 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पालघर वगळता एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत.

रवींद्र साळवे,

मोखाडा- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पालघर वगळता एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांची १२ पदे रिक्त आहेत. कुपोषण आटोक्यात आणण्यासाठी आदिवासी विभाग आरोग्य विभागाबरोबर एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंगणवाडीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे परंतु पदच रिक्त असल्याने जिल्ह्यातील अंगणवाड्या पोरक्या झाल्या आहेत. त्यामुळे कुपोषण कसे आटोक्यात येणार असा प्रश्न निर्माण होत असून येत्या २१ तारखेला या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे या भागाचा दौरा करणार आहेत या नंतर तरी ही रिक्त पदे भरली जातील का असा प्रश्न आहे. पालघर जिल्यात जव्हार, मोखाडा, पालघर, वसइर्, विक्र मगड , डहाणू, तलासरी, वाडा असे आठ तालुके असून जिल्ह्यात ७ हजार ५२९ बालके कुपोषणाने पीडित असून मोखाड्यात ४९३ बालके मुत्यूच्या दाढेत आहेत. जिल्हयात एका वर्षात ६०० बालके दगावली आहेत . >भीषण वास्तव कळालेमोखाड्यात जुलै महिन्यात १२ बालके कुपोषणाने दगावलीत सागर वाघ आणि ईश्वर सवरा या बालकांचा कुपोषणाने बळी घेतल्यानंतर कुपोषणाचे वास्तव समोर आले. आता तरी शहाणपण सुचून या कुपोषणावर उपाय योजना केली जाईल का असा सवाल आहे.