शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

तलावांमध्ये १२ टक्के जलसाठा

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ आणखी एक महिना हा जलसाठा मुंबईला पुरेल़ त्यानंतर मात्र, पाणीपुरवठ्यासाठी पालिकेची मदार पावसावर असणार आहे़ त्यामुळे मान्सूनचा अंदाज घेऊन पाणीकपात वाढविण्याबाबत निर्णय होणार आहे़गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे मुंबईत वर्षभर १५ टक्के पाणीकपात सुरू आहे़ त्यामुळे दररोज ३,७५० ऐवजी ३,२०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा सुरू आहे़ या बचतीमुळे अद्याप तलावांमध्ये दीड लाख दशलक्ष लीटर जलसाठा शिल्लक आहे़ याचा आढावा पालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी घेतला़मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते़ गेल्या वर्षी जेमतेम १२ लाख दशलक्ष लीटर जलसाठाच तयार झाला़ आज तलावांमध्ये असलेला जलसाठा हा आणखी महिनाभर पुरेसा आहे़ त्यानंतर मात्र, पावसाला सुरुवात न झाल्यास मुंबईवरील पाणीसंकट वाढणार आहे़ (प्रतिनिधी)मुंबईत गेले वर्षभर १५ टक्के पाणीकपात सुरू आहे़ त्यामुळे दररोज ३,७५० ऐवजी ३,२०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला.