शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

१२ अधिकारी झाले आयएएस!

By admin | Updated: July 10, 2016 04:37 IST

राज्यातल्या १२ अधिकाऱ्यांना शनिवारी केंद्रीय नागरी सेवेत (आयएएस) बढती देण्यात आली. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच ज्या वर्षी पदे रिक्त झाली, त्याच वर्षी त्यांना आयएएस होण्याची

- अतुल कुलकर्णी, मुंबई

राज्यातल्या १२ अधिकाऱ्यांना शनिवारी केंद्रीय नागरी सेवेत (आयएएस) बढती देण्यात आली. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच ज्या वर्षी पदे रिक्त झाली, त्याच वर्षी त्यांना आयएएस होण्याची संधी मिळाली आहे.राज्य नागरी सेवेतून केंद्रीय नागरी सेवेत पदोन्नतीने जागा भरल्या जातात. दरवर्षी आयएएसच्या जेवढ्या जागा रिक्त होतात तेवढ्या भरण्याची शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली जाते. मात्र या जागा भरण्यास पात्र असलेल्यांना तीन ते चार वर्षे वाट पहावी लागलेली आहे. गेल्या दहा वर्षांत त्या वर्षीच्या रिक्त जागा त्याच वर्षी भरल्या गेल्याचे आताचे हे एकमेव उदाहरण आहे. आता १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत १३ आयएएसच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यांच्या (पान १0 वर)सर्व अधिकारी ज्येष्ठविधळे हे तत्कालीन मंत्री राजेंद्र शेंडगे यांचे स्वीय सचिव तसेच एमएमआरडीएमध्ये कार्यरत होते. तर राजेश नार्वेकर हे महसूल विभागातील अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. संजय यादव हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात ओएसडी होते तर योगेश म्हसे हे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे स्वीय सचिव तसेच पिंपरी-चिंचवड प्राधिकरणात कार्यरत होते. कमलाकर फंड हे विलासराव देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी होते.