शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

११७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: March 2, 2017 05:07 IST

वर्षाच्या प्रारंभी दोन महिन्यांत मराठवाड्यातील ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

औरंगाबाद : वर्षाच्या प्रारंभी दोन महिन्यांत मराठवाड्यातील ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यातील ४६ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात आली. यंदा आत्महत्यांची सर्वाधिक प्रकरणे बीड जिल्ह्णातील आहेत. मराठवाड्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला व त्यानंतर अतिवृष्टीने पिकांची प्रचंड नासाडी झाली. त्यामुळे पेरणीसाठी झालेला खर्च, शेतीसाठी काढलेले कर्ज यातून शेतकऱ्यांची सुटका झाली नाही. अडचणीतल्या शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. गेल्या वर्षी येथे १ हजार ५३ शेतकऱ्यांनी जीवन संपविले होते. यावर्षीही पहिल्या दोन महिन्यांतच ११७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ४६ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली, तर १३ प्रकरणे अपात्र आहेत. ५८ प्रकरणांमध्ये मदतीची प्रतीक्षा आहे.