शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

११२ शस्त्रे शासनजमा

By admin | Updated: February 16, 2017 13:42 IST

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्वत:च्या व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेली ११२ शस्त्रे शासनजमा करण्यात आली आहे़

११२ शस्त्रे शासनजमाशहरातील गुन्हेगारीवर दररोज 'वॉच'अमरावती : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्वत:च्या व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी देण्यात आलेली ११२ शस्त्रे शासनजमा करण्यात आली आहे़ दरम्यान अमरावती शहरात व ग्रामीण भागात घडणाऱ्या दैनंदिन गुन्हेगारीवर पोलीस प्रशासन व निवडणूक विभागाचा 'वॉच' आहे़ अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात २६ जणांजवळ रिव्हॉल्वर आहेत़ १२ बोरगण व इतर गण असा ६८ जणांकडे शस्त्रपरवाना आहेत़ जिल्ह्यात ११२ जण शस्त्रपरवाना धारक आहे़त यात अचलपूर तालुक्यात तब्बल २३ जणांनी परवाना घेतला आहे़ दुसऱ्या क्रमांकावर वरूड तर तिसऱ्या क्रमांकावर मोर्शी तालुका आहे़ धामणगाव तालुक्यातील पाच जणांंकडे शस्त्रपरवाना आहे़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोघांकडे हा परवाणा आहे़ अमरावती शहरातील शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे़ अमरावती महानगरपालिका व जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी १० दिवस शिल्लक असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत, ती शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश मागील आठवड्यात प्रशासनाने दिले होते़ संबंधित शस्त्र परवानाधारकांना केवळ पाच दिवसांचा अल्टिमेटम प्रशासनाने दिला होता़ गत दोन दिवसांत जिल्ह्यातील ११२ शस्त्र परवाना धारकांनी आपले शस्त्र पोलीस प्रशासनाच्या हवाली केले आहेत़ संबंधित शस्त्रपरवाना धारकांना रीतसर पोच पावती देण्यात आली असून निवडणुकीचा निकाल व आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर ही शस्त्रे संबंधितांना परत करण्यात येणार आहे़त. गुन्हेगारीवर दररोज 'वॉच'४महानगरपालिका व ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यांकडे पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष आहे़ घडलेल्या गुन्ह्याची माहिती घेण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत आहे़ यामागे निवडणुकीचा तथा मतदानाचा काही संबंध आहेत का यासंबंधीच्या गुन्हेगारीवर पोलीस व निवडणूक प्रशासनाचा वॉच आहे़बोगस मतदारांवर फ ौजदारी कारवाई४ज्या मतदारांनी नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत मतदान केले़, त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही़, अशी नावे आढळल्यास थेट फौजदारी कारवाई करून संबंधित मतदारांच्या नावाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने यंत्रणेला दिले आहेत़मतदारांच्या वाहतुकीस कारवाई४ मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर खासगी वाहनाने मतदारांना आणण्याचे प्रकार होतात़ यावर आता आयोगाची नजर राहणार आहे़ ज्या वाहनातून मतदार येत असेल ते वाहन त्वरित जप्त करून वाहनचालक व वाहन मालकावर थेट कारवाई होणार आहे़