शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

१०८२ विसरभोळे प्रवासी

By admin | Updated: February 6, 2016 09:29 IST

रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर जानेवारी महिन्यात मदत आणि तक्रारींचा खच पडल्याचे समोर आले आहे. ९८३३३३११११ हेल्पलाईनवर तब्बल १,७६२ कॉल आले.

मुंबई : रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) हेल्पलाईनवर जानेवारी महिन्यात मदत आणि तक्रारींचा खच पडल्याचे समोर आले आहे. ९८३३३३११११ हेल्पलाईनवर तब्बल १,७६२ कॉल आले. यापैकी सर्वाधिक १०८२ कॉल रेल्वेत बॅग विसरलेल्या व्यक्तींचे होते.त्यानंतर प्रवाशांचे अन्य सामान हरविल्याचे २३७ कॉल आले होते. जवळपास १0 लाख ६२ हजार २५ रुपये किंमतीच्या वस्तू आणि सामान सापडले व ते प्रवाशांना परत करण्यात आले. यात ६ लाख ४ हजार ९00 रुपये किंमतीचे २0 लॅपटॉप, १ लाख १00 रुपये किंमतीचे १६ मोबाईल, तीन लाख रुपये किंमतीचे १२0 ग्रॅम सोने आणि ५७ हजार २५ रुपये रोख रक्कमचा समावेश होता, अशी माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)कॉलची कारणे व संख्याअपघातग्रस्तांना मदत - ९२सीआरपीसी/आयपीसी - ६संशयित बॅगांबाबत कॉल - १0८संशयित इसमांबाबत कॉल - १३बॅगा विसरल्याचे कॉल - १,0८२अन्य सामान हरविल्याचे कॉल -२३७ मारामारी/भांडणाबाबतचे कॉल - ५६हरविलेल्या व्यक्तीसाठी कॉल - ३९फेरिवाल्यांबाबत कॉल - ६विकलांगबाबत कॉल - २३महिला डब्याबाबत कॉल - ८३ रेल्वे प्रशासनाविषयी कॉल - १३बॉम्ब अफवांचे कॉल - ४