शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

एकरी तब्बल १०० टन उसाचे उत्पादन!

By admin | Updated: December 21, 2015 02:22 IST

उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याची ओरड सर्वत्र होत असताना, रिसोड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एका एकरात तब्बल

नंदकिशोर नारे,  वाशिमउत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने, शेतीचा व्यवसाय परवडत नसल्याची ओरड सर्वत्र होत असताना, रिसोड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एका एकरात तब्बल १०० टन उसाचे उत्पादन घेऊन फायदेशीर शेतीचा यशस्वी प्रयोग केला. १८ हजार रुपये उत्पादन खर्चात या शेतकऱ्याने तब्बल दोन लाखांचे उत्पन्न मिळवले. ग्राम बेळखेड येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन जिजेबा अवताडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. ते नेहमीच शेतीत विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतात.यावेळी त्यांनी एक एकर शेतातआठ हजार रुपयांचे बियाणे व खत, तसेच तणनाशकावर दहा हजार रुपये असे १८ हजार रुपये खर्च करून उसाची लागवड केली.बी-बियाणांचा प्रमाणबद्ध वापर, पुरेसे पाणी आणि पिकाची योग्य निगा यांच्या बळावर त्यांनी उसाचे एकरी १०० टन उत्पादन मिळवले. सध्या उसाचा दर २००० रुपये प्रतिटन आहेत. त्यामुळे अवताडे यांच्या उसाची सध्याची किंमतदोन लाखांच्या घरात आहे. त्यांनी उसामध्येच हरभऱ्याचे पीकही घेतले. यासाठी त्यांना पाच हजार रुपयेखर्च आला. त्यांना १० क्विंटल हरभऱ्याचे उत्पन्न मिळाले आहे. हरभऱ्याचे ४० हजार आणि उसाचे दोन लाख रुपये मिळून एका एकरात त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले.शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास आर्थिक विकास निश्चित होईल. नवनवीन धोरण अवलंबून शेतकऱ्यांनी शेतीत प्रयोग करायला हवे.- गजानन अवताडे, अल्पभूधारक शेतकरी, बाळखेड,ता. रिसोड, जि. वाशिम