शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू

By admin | Updated: April 20, 2017 17:54 IST

वाढत्या उष्माघातानं एप्रिल महिन्यात चंद्रपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील दोन जिवानिशी गेल्याची माहिती समोर आली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतंय. वाढत्या उष्माघातानं एप्रिल महिन्यात चंद्रपूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील दोन जिवानिशी गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मार्चपासून आतापर्यंत उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात मार्च महिन्यांनंतर तापमानात सातत्यानं वाढ होतेय. आरोग्य विभागानंही लोकांना विनाकारण घराबाहेर न पडता काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत उष्माघातामुळे 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, ते वांती आणि पित्ताच्या त्रासानं त्रस्त आहेत. राज्य आरोग्य विभागानं जळगाव, अकोला, जालना, चंद्रपूर जिल्ह्यातील मिळून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात गेल्या काही दिवसांपासून तापमानानं 40 अंश सेल्सियसचा टप्पा पार केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वीच भीरा तालुक्यात तापमान 46.5 अंश सेल्सियस तापमानाचा उच्चांक गाठला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमानानं 46.4 अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडल्याचीही माहिती पुणे हवामान विभागानं दिली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तापमान 45 अंश सेल्सियसच्या पार गेलं आहे. मुंबईमध्ये तापमान जवळपास 37 अंश सेल्सियसच्या जवळपास राहते. मृत्युमुखी पडलेल्या 10 जणांमध्ये तीन वरिष्ठ नागरिक आहेत, अशीही माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. आरोग्य विभागानं गेल्या चार वर्षांत उष्माघातानं बळी गेलेल्यांचा डाटा उघड केला आहे.