शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

रिटेलच्या एक कोटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक मंदीमुळे बेरोजगारीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 06:09 IST

रिटेल असोसिएशन आॅफ इंडियाचारिटेल असोसिएशन आॅफ इंडियाने देशातील ७६८ व्यावसायीकांशी चर्चा करून एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या जीडीपीत १० टक्के वाटा असलेला रिटेल व्यवसाय कोरोनाच्या संकटामुळे डबघाईला आला आहे. भविष्यातही या व्यावसायीकांना प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असून व्यवसाय पूर्वपदावर येण्यास किमान ६ महिने अथवा एक वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. तसेच, आर्थिक मंदीमुळे इथे कार्यरत असलेल्या सुमारेएक कोटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळण्याची भीती आहे.

रिटेल असोसिएशन आॅफ इंडियाने देशातील ७६८ व्यावसायीकांशी चर्चा करून एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात हे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे. या अहवालानुसार सध्या परंपरागत आणि आधुनीक पद्धतीने रिटेल व्यवसाय करणारे दीड कोटी व्यावसायीक देशात आहेत. तिथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने सुमारे ५ कोटी लोकांना रोजगार मिळतो. त्यापैकी आधुनीक पद्धतीने व्यवसाय करणाºया कंपन्यांकडील कर्मचाºयांची संख्या ६० लाखांच्या आसपास आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर केवळ किराणा आणि अत्यावश्यक साहित्यांची विक्री करणारी दुकाने सुरू आहेत. मात्र, तिथे अत्यावश्यक वस्तूंव्यतिरीक्त अन्य कोणत्याही सामान विक्रीस परवानगी नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. कपडे, इलेक्ट्रॉनीक्स, मोबाईल फोन, फर्निचर, हार्डवेर यांसारखी अन्य रिटेल दुकाने १०० टक्के बंद असल्याने त्या व्यावसायीकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर पुढील सहा महिने व्यवसाय केला तरी तो गतवर्षीच्या तुलनेत जेमतेम ४० टक्के असेल, असा या व्यावसायीकांचा अंदाज आहे. तर, अन्नधान्याची विक्री करणाºया व्यापाºयांनीसुद्धा पुढिल ६ महिन्यांत जेमतेम ५६ टक्के उत्पन्न मिळू शकेल अशी भीती व्यक्त केली आहे. सहा महिन्यांत व्यवसाय पुन्हा स्थिरस्थावर होईल असे ७० टक्के व्यावसायीकांचे मत आहे. तर, २० टक्के व्यापाºयांना तो कालावधी एक वर्षांचा असेल, असे वाटते.

देशातील रिटेल व्यावसायीकांनी ५ ते ३० टक्क्यांपर्यंत कर्मचारी कपात करण्याची तयारी केली आहे. ही कपात सरासरी २० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. सध्या कार्यरत असलेल्या पाच कोटींपैकी २० टक्के कर्मचाºयांची कपात झाली तर तो आकडा एक कोटींच्या घरात जाणारा आहे.

व्यापाºयांना हवी करसवलतया संकटाचा मुकाबला करण्यासाठी व्यापाºयांना जीएसटी आणि अन्य करांमध्ये सवलत हवी आहे. तसेच, वित्तीय संस्थांकडून अल्पदरात अर्थसहाय्याची अपेक्षा आहे. वीज बिलांचा भरणा करण्यासाठी ६० दिवसांची मुदत आणि त्यात काही सवलती सरकारने द्याव्यात, अशी त्यांची मागणी आहे.च्तसेच, काही व्यावसायीकांना भाडे आणि कर्मचाºयांच्या वेतनासाठी सहाय्य मिळाले नाही तर २० टक्के कपात अपरिहार्य असल्याचेही हा अहवाल सांगतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या