शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

लातूरमध्ये ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टद्वारे जलपुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 03:21 IST

पाणीपातळीत वाढ होण्यासाठी अभिनव उपक्रम

- संदीप शिंदेलातूर : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांत ४३७ ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’चा उपक्रम राबविण्यात आला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ५५ गावांत ‘रिचार्ज शाफ्ट’ उपक्रमामुळे जलपुनर्भरणास मदतझाली आहे.सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विंधन विहिरींची घनता जास्त असलेला भाग, भूजलाचा वाढता उपसा असलेले क्षेत्र तसेच पाणी पातळी घटलेला भाग आदी ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाने उपक्रम राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांतील ४३७ ठिकाणाची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला. परिणामी, नदी, नाले, बंधारे, लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.एक शाफ्ट पाच वर्षे काम करणारएक रिचार्ज शाफ्टचे काम योग्य पद्धतीने झाल्यास पाच वर्षासाठी ते काम करते. या उपाययोजनेस अत्यंत अल्पस्वरूपाच्या देखभालीची गरज असते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या नदी, बंधारे तसेच सार्वजनिक पिण्याच्या जलस्रोताजवळ शाफ्टची उभारणी करता येते. या प्रयोगामुळे जलसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. गावस्तरावर नागरिकांच्या सहकायार्मुळे रिचार्ज शाफ्टची संकल्पना भविष्यात सर्वच गावात राबविली जाणार आहे.जलपुनर्भरणाच्या उपक्रमामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. - डॉ. भालचंद्र संगनवार,वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग