शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शेतकऱ्याची ३० वर्षांपूर्वीची वाट केली बंद; रस्ता खुला करावा म्हणून ११९ दिवसांपासून आंदोलन

By आशपाक पठाण | Updated: September 24, 2023 19:43 IST

प्रशासन कधी दखल घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आशपाक पठाण, लातूर : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील गट नं. ६१५ मध्ये जाण्यासाठी ३० वर्षांपासून असलेला वहिवाट रस्ता एका शेतकऱ्याने अचानक बंद केला आहे. बंद केलेला रस्ता सुरू करावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११९ दिवसांपासून एका शेतकरी दाम्पत्याने उपोषण सुरू केले आहे. प्रशासन कधी दखल घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खरोळा येथे अमीन रहीम शेख व तैमुनबी अमीन शेख यांनी ३० वर्षांपूर्वी ग.नं.६१५ मध्ये कायदेशीर स्वतंत्र जमीन खरेदी केली. तिथे शेतीवर विहीर, बैल-बारदाना उभा करून, आपले पक्के राहते घरही बांधले. शिवाय तेथेच आपल्या अपंग व गतिमंद मुलास ठेवून, त्यास अपंग जीमपण त्यांनी उभी केली. पुढे २-३ वर्षांनी समोर बाजूची, उर्वरित जमीन खरेदी केलेल्या एका शेतकऱ्याने त्यांची ती जुनी पारंपरिक वाट बंद केली आहे. त्यामुळे शेख कुटुंबीयांनी २९ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रेणापूर तहसीलदारांना ७ पत्रे दिली. तातडीने लेखी अहवालही मागविला. ८ सप्टेंबर रोजी तहसीलदारांनी स्वत: रस्त्याची पाहणी करून इतर शेतकऱ्यांशी संवादही साधला. १७ दिवस झाले तरी अद्याप रस्ता खुला करण्यात आला नाही. जोपर्यंत रस्ता खुला केला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलक अमीन शेख म्हणाले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनlaturलातूर