शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ग्रामसभा न घेतल्याने ग्रामस्थांनी सरपंचाला कोंडून कार्यालयाला ठोकले कुलूप

By आशपाक पठाण | Updated: September 6, 2022 16:54 IST

गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामसभा घेण्यात आली नाही.

लातूर: गेल्या अडीच वर्षांपासून ग्रामसभा न घेतल्याने लातूर तालुक्यातील काटगाव गावातील संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी 10.30 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचाला कोंडून कुलूप ठोकले.

शासकीय नियमानुसार गावातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी व विविध विकास योजना राबविण्यासाठी ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. परंतु गावचे सरपंच दत्ता गायकवाड यांनी गेल्या अडीच वर्षांपासून कसल्याही प्रकारे ग्रामसभा आयोजित न केल्याने मंगळवारी सकाळी संतप्त ग्रामस्थांनी सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले व बाहेरून कुलूप लावले.

शिवसेनेचे कार्यकर्ते विशाल शिंदे यांनी या संदर्भात माहिती देऊन सरपंच शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला. येत्या गुरुवारी ग्रामसभा घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे एक तासानंतर कार्यालयाचे कुलूप काढून सरपंचांना सोडण्यात आले.

"गावातील विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. निकृष्ट दर्ज्याची कामे होत नाहीत आणि ग्रामपंचायत आणि सरपंच याची गांभीर्याने दखल घेत नाहीत आणि लोकांना प्रतिसाद देत नाहीत," असे विशाल शिंदे म्हणाले. अर्जुन लोखंडे, मल्हारी तनपुरे, सागर बोराडे, पंकज पाटील आदींसह गावकऱ्यांची आंदोलनादरम्यान प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :laturलातूर