शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत पिरुपटेलवाडी, कासार बालकुंदा, ममदापूर, तांबाळा व तांबाळवाडी या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी आ. पवार यांनी ...

मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत पिरुपटेलवाडी, कासार बालकुंदा, ममदापूर, तांबाळा व तांबाळवाडी या गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांशी आ. पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शेतक-यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा उपयोग करावा. लातूर जिल्ह्यामध्ये सात प्रकारचे फळबाग लागवडीसाठी जमीन योग्य असून त्यामध्ये आंबा, सीताफळ, चिकू, पेरू,डाळिंब, कागदी लिंबू आदी पिके आहेत. मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेततळे घेऊन आपली जमीन ओलिताखाली आणता येते. असेही आ. पवार म्हणाले. यावेळी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, पोलीस निरीक्षक रेवननाथ डमाले, सुनिल मुगळे, एच.एम. पाटील, मंडळाधिकारी निटुरे, ग्रामसेवक राजेंद्र धर्मशेट्टी, माडीबोने महादेव, शरद ढविले, कलबोने, ज्ञानेश्वर वाकडे, नितीन पाटील, प्रदीप कोडे, गोरोबा पेटकर, अभियंता गिरी, मनोहर मोरे, गोपाळे रामदुलारी, सुमन सारगे, जिजाबाई याटेकरे, सुरेश बिराजदार, ओम बिराजदार, संदीप औरादे, ओमकार स्वामी, बस्वराज पाटील, श्रीमंत मोरे, संतोष नायब, रानबा कावले, दयानंद मठपती, प्रकाश सोळंके, संजू इरलापल्ले, दयानंद इरलापल्ले, नागनाथ चिलमे, मौलासाब पटेल, सय्यद पटेल, व्यंकट आनपटे, महेश चिलमे, वाहेद पटेल, दिनकर गायकवाड, विष्णू राजोळे, सरपंच नसरुद्दीन मुसा पटेल, उपसरपंच राजेंद्र गायकवाड आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.