शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

किल्लारी परिसरात काळीपिवळी मालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST

जिल्ह्यात आता पुन्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीची संचारबंदी आणि काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक केले आहेत. यातून पुन्हा काळीपिवळी चालक, मालकांवर ...

जिल्ह्यात आता पुन्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीची संचारबंदी आणि काेराेनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक केले आहेत. यातून पुन्हा काळीपिवळी चालक, मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काळीपिवळीधारकांसमाेर पुन्हा कर्जाचा डाेंगर उभा ठाकला आहे. विविध बॅक, फायनान्सचे कर्ज, खाजगी देणे, दुकानदाराचे देणे कसे फेडावे असे प्रश्न आता सातावत आहेत. शासनाने ९ आणि १ प्रवाशाचा परवाना दिलेला आहे. प्रत्येक वर्षाला वाहनाचे फिटणेस, रोडटँक्स, इन्सुरन्स, पर्यावरण, व्यवसाय कर आदी ४० हजारांचा खर्च आहे. गतवर्षी तोही खर्च निघाला नाही. वाहन घरासमोर धूळखात उभे हाेते. यंदा सुरळीत सुरु हाेइल, खाजगी सावकाराचे कर्ज घेऊन ४० हजार खर्च करुन, वाहने पासिंग करण्यात आली आहेत. मात्र, जिल्हाधीकारी यांनी काळीपिवळीला ५ आणि १ प्रवासी क्षमतेची अट घातल्याने पुन्हा वाहने बंद करण्याची वेळ आली आहे.

इंधनाचा खर्चही निघत नाही...

येण्या-जाणेसाठी ७५० रुपये लागतात. पाच प्रवासाच्या हिशोबाने येणे-जाणे १० प्रवाशांचे ६० रुपये तिकीटाप्रमाणे ६०० रुपये होतात. अर्थात १५० रुपये घाटा त्यामध्ये चालकांच वेतन, वाहनांची देखभाल असा खर्च आहे. सध्याला हा व्यवसाय ताेट्यात आला आहे. एक प्रवासीवहातूक कमी झालेली आहे. त्यात वहातूक करताना दोन तीन जरी प्रवासी वाढले तर आरटीओ, पोलीस कारवाइ करतात. अशा स्थितीत व्यवसाय करणे माेठे कठीण बनले आहे. असे बालाजी चव्हाण, जनार्धन डुमणे, बालाजी आडे, वाहेदभाई, शेखर कांबळे, मनोज राजपूत, सुमीरसींग ठाकूर, बबलू गायकवाड, राम पाटील, शिवाजी सेलूकर, महादेव माने यांनी सांगितले.