शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

वाढीव वीज बिल विरोधात महावितरण कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:34 IST

कोरोना कालावधीत जनजीवन पूर्णतः ठप्प झाले होते. त्यामुळे तीन महिन्यांत मीटर रीडिंग न घेताच अव्वाच्या सव्वा ॲव्हरेज हजारो रुपयांचे ...

कोरोना कालावधीत जनजीवन पूर्णतः ठप्प झाले होते. त्यामुळे तीन महिन्यांत मीटर रीडिंग न घेताच अव्वाच्या सव्वा ॲव्हरेज हजारो रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. ते वीज बील माफ करण्यात येणार असल्याची घोषणा महावितरण मंत्रालयाकडून करण्यात आली होती. परंतु, वीज बिल माफ करणे दूरच राहिले. वीज बिल भरणा करण्यासाठी सवलत सुद्धा दिली जात नाही, तर थेट विद्युतपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे येथील भाजप तालुका शाखेच्या वतीने तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले असून, उपविभागीय अभियंता जोंधळे यांना कोरोना कालावधीतील वीज बिलाची सरसकट माफी देण्यात यावी, सक्तीची वसुली तत्काळ थांबविण्यात यावी. कोणत्याही वीज ग्राहकाचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात येऊ नये. यासह मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर मंगेश पाटील, माधव बिरादार, संतोष शेटे, पंकज रक्षाळे, गणेश सलगरे, संतोष डोंगरे, उमाकांत देवंगरे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.