शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सहा वर्षे दिली सेवा; १९ महिन्यांचे मानधन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

सन २०१२ ते २०१८ या कालावधीत जवळपास ५७ महिने प्रेरक म्हणून महिना दोन हजार रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम ...

सन २०१२ ते २०१८ या कालावधीत जवळपास ५७ महिने प्रेरक म्हणून महिना दोन हजार रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम केले आहे. तालुक्यातील १४४, तर लातूर जिल्ह्यातील १५७२ प्रेरकांचे वारंवार मागणी करूनही आजतागायत आणखी १९ महिन्यांचे मानधन शासनाकडे थकीत राहिले आहे. सन २०१८ पासून कार्यक्रम बंद असल्याने या प्रेरकांच्या हाताला काम नाही. प्रेरकांकडून प्रशासनाने काम करून घेतले. कार्यक्रम बंद झाल्यावर सर्व सोपस्कार पार पाडून घेतले. मात्र थकीत मानधनाविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे बोट दाखवून स्वतः जबाबदारी टाळत आहेत. गत दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हातचा रोजगार गेला असून महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत जगणे कठीण बनले असून शासनाकडील थकीत मानधन तात्काळ देऊन बेरोजगार प्रेरकांच्या हाताला काम देण्याचीही मागणी प्रेरकांनी निवेदनात केली आहे.

निवेदनाच्या प्रती आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना दिल्या आहेत. निवेदनावर भुजंग अर्जुने, निशिकांत शिंदे, अफजलपाशा शेख, अंकुश दांडगे, गोविंद दीक्षित, दत्ता मुंडे, उध्दव दुवे, उषा शिंदे, शीतल मस्के, मंगेश तोडकरी, रेणुका तोडकर, दयानंद केंद्रे, दत्ता नरवाडे, नरेंद्र घुगे यांच्यासह ४४ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.