शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभराेसे, काेराेनाकाळात हाल ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST

एकही पाेलीस ठाण्यात नाेंद नाही... गांधी चाैक पाेलीस ठाणे... लातुरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नेकमे किती वृद्ध एकटे ...

एकही पाेलीस ठाण्यात नाेंद नाही...

गांधी चाैक पाेलीस ठाणे...

लातुरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नेकमे किती वृद्ध एकटे राहतात, याचीच माहिती उपलब्ध नाही. सध्याला याबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

शिवाजीनगर पाेलीस ठाणे...

लातूर शहरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्याकडेही वृद्धांची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, तक्रार आल्यानंतर मुलांना बाेलावून समज दिली जाते. सध्याला सर्वेक्षण सुरू आहे.

एमआयडीसी पाेलीस ठाणे...

लातूर शहरातील एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतही वृद्धांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. काैटुंबिक वादातून वद्धांचा छळ केला जात असल्याचे समाेर आले आहे. मात्र, वृद्धांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.

वृद्ध म्हणतात...पाेलिसांकडून विचारणा नाही...

लातूर शहरासह जिल्ह्यातील वृद्धांची संख्या माेठी आहे. त्यांचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. पैसा, संपत्ती आणि वाटणीच्या कारणावरून मुला-मुलीं, जावयाकडून छळ केला जाताे. घरातील वाद असल्याने बाहेर कुठे फारसे बाेलता येत नाही. मात्र, छळ सहन नाही झाल्यास वृद्ध पाेलीस ठाण्यात धाव घेतात. त्यांच्याकडूनही विचारणा हाेत नाही.

- अमृतराव जाधव, ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर्सचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक कुटुंबात वृद्ध मंडळी एकांतात जीवन कंठित आहेत. त्यांच्या समस्या साेडविण्यासाठी फारसे काेणी पुढे येत नाही. या काळात आजारपण अधिक त्रस्त करणारे असते. शिवाय, काही कुटुंबात मुले-सुनांकडून त्रास दिला जाताे. याबाबत पाेलिसांत दाद मागितली जाते. वृद्धांच्या समस्या साेडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

- गणपतराव तेलंगे, ज्येष्ठ नागरिक

वृद्धांना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न...

पंधरा दिवसांपूर्वीच एका बैठकीत सर्वच ठाणेप्रमुखांना आपल्या हद्दीतील वृद्धांची आकडेवारी एकत्रित करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या महिनाभरात हा आकडा उपलब्ध हाेइल. वृद्धांचे प्रश्न साेडविण्यासाठी पाेलीस प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

औषधी आणण्याचीही आता साेय नाही...

अनेक ठिकाणी वृद्ध नागरिक एकटेच राहतात. मुले-मुली, जावई राहत नाहीत. अशावेळी वृद्धांना प्रत्येक बाबतीत परावलंबी रहावे लागते. आजारपणाच्या काळात औषधी आणण्याचीही साेय नाही. या समस्या गंभीर आहेत. शिवाय, सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.