शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभराेसे, काेराेनाकाळात हाल ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST

एकही पाेलीस ठाण्यात नाेंद नाही... गांधी चाैक पाेलीस ठाणे... लातुरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नेकमे किती वृद्ध एकटे ...

एकही पाेलीस ठाण्यात नाेंद नाही...

गांधी चाैक पाेलीस ठाणे...

लातुरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नेकमे किती वृद्ध एकटे राहतात, याचीच माहिती उपलब्ध नाही. सध्याला याबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

शिवाजीनगर पाेलीस ठाणे...

लातूर शहरातील शिवाजीनगर पाेलीस ठाण्याकडेही वृद्धांची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, तक्रार आल्यानंतर मुलांना बाेलावून समज दिली जाते. सध्याला सर्वेक्षण सुरू आहे.

एमआयडीसी पाेलीस ठाणे...

लातूर शहरातील एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतही वृद्धांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. काैटुंबिक वादातून वद्धांचा छळ केला जात असल्याचे समाेर आले आहे. मात्र, वृद्धांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही.

वृद्ध म्हणतात...पाेलिसांकडून विचारणा नाही...

लातूर शहरासह जिल्ह्यातील वृद्धांची संख्या माेठी आहे. त्यांचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. पैसा, संपत्ती आणि वाटणीच्या कारणावरून मुला-मुलीं, जावयाकडून छळ केला जाताे. घरातील वाद असल्याने बाहेर कुठे फारसे बाेलता येत नाही. मात्र, छळ सहन नाही झाल्यास वृद्ध पाेलीस ठाण्यात धाव घेतात. त्यांच्याकडूनही विचारणा हाेत नाही.

- अमृतराव जाधव, ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर्सचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक कुटुंबात वृद्ध मंडळी एकांतात जीवन कंठित आहेत. त्यांच्या समस्या साेडविण्यासाठी फारसे काेणी पुढे येत नाही. या काळात आजारपण अधिक त्रस्त करणारे असते. शिवाय, काही कुटुंबात मुले-सुनांकडून त्रास दिला जाताे. याबाबत पाेलिसांत दाद मागितली जाते. वृद्धांच्या समस्या साेडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

- गणपतराव तेलंगे, ज्येष्ठ नागरिक

वृद्धांना न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न...

पंधरा दिवसांपूर्वीच एका बैठकीत सर्वच ठाणेप्रमुखांना आपल्या हद्दीतील वृद्धांची आकडेवारी एकत्रित करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या महिनाभरात हा आकडा उपलब्ध हाेइल. वृद्धांचे प्रश्न साेडविण्यासाठी पाेलीस प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

औषधी आणण्याचीही आता साेय नाही...

अनेक ठिकाणी वृद्ध नागरिक एकटेच राहतात. मुले-मुली, जावई राहत नाहीत. अशावेळी वृद्धांना प्रत्येक बाबतीत परावलंबी रहावे लागते. आजारपणाच्या काळात औषधी आणण्याचीही साेय नाही. या समस्या गंभीर आहेत. शिवाय, सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.