शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

निम्न तेरणातून पाणी सोडल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:26 IST

तीन आठवड्यांपासून पावसाने गुंगारा दिल्याने खरिपातील बहरलेली पिके वाळत होती. त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी उस्मानाबादचे खा. ओमराजे ...

तीन आठवड्यांपासून पावसाने गुंगारा दिल्याने खरिपातील बहरलेली पिके वाळत होती. त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे निम्न तेरणा प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार १५ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्यात आले आहे. त्याचा औसा, निलंगा, लोहारा व उमरगा तालुक्यांतील कालव्याशेजारील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील ३२ गावांना लाभ...

निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने त्याचा निलंगा तालुक्यातील २०, औश्यातील १२, उमरग्यातील ८ आणि लोहाऱ्यातील ४ गावांतील शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे निम्न तेरणा पाटबंधारे प्रकल्पाचे शाखा अभियंता कृष्णा येनगे यांनी सांगितले.