शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

गावपातळीवरील विकासासाठी ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

तालुक्यातील आटोळा येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या कामाचे व नव्याने बांधण्यात येणाऱ्या सोसायटी इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत ...

तालुक्यातील आटोळा येथे मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या कामाचे व नव्याने बांधण्यात येणाऱ्या सोसायटी इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अभिराम पाटील होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग, घरणीचे सरपंच भानुदासराव पोटे, प्रा. बळीराम भिंगोले, संतोष पाटील, सुधाकर सावंत, अंकुश कानवटे, बालाजी सूर्यवंशी, राहुल सुरवसे, देवानंद पाटील, श्रीराम धनशेट्टी उपस्थित होते.

यावेळी आ. पाटील म्हणाले, राजकारणात आता नवी पिढी आली आहे. त्यांनी सक्षमपणे दूरदृष्टीतून विकासाचा पाया रचला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्षमपणे जनतेच्या हिताची कामे करावीत. कार्यक्रमाला बिलाल पठाण, बाबूराव साठे, नानासाहेब धनशेट्टी, अजय घोरपडे, उद्धव बिराजदार, सचिन तोरे, पांडुरंग पाटील, धनराज बाचिफळे, गणेश शिंदाळकर, समाधान जाधव, राम भिंगोले, कपिल बावगे, सिद्धेश्वर लोहारे, संगमेश्वर बारुळे, विश्वनाथ कलवले, गंगाधर कुमदाळे, सचिन शेट्टी, शिवहार धुमाळे, दिगंबर गंगापुरे, चंद्रकांत लोहारे, परमेश्वर शेरे, बंडप्पा गंगापुरे, शिवाजीराव रावळे, अन्वर बेग, संतोष कलवले आदी उपस्थित होते.