शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

कृषी पंपधारकांचा प्रतिसाद; पावणे नऊ कोटींचे भरले वीजबिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST

परिमंडळातून गत २५ दिवसांत कृषी धोरणाची अंमलबजावणी होत असून, ३१ हजार ६०० शेतकऱ्यांनी ८ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा ...

परिमंडळातून गत २५ दिवसांत कृषी धोरणाची अंमलबजावणी होत असून, ३१ हजार ६०० शेतकऱ्यांनी ८ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ४ हजार ७८१ शेतकऱ्यांनी १ कोटी ३६ लाख, बीड जिल्ह्यातील २३ हजार ५८८ शेतकऱ्यांनी ६ कोटी २४ लाख, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ हजार २४४ शेतकऱ्यांनी ८६ लाख ८१ हजार रुपयांचा भरणा केला आहे. महावितरणच्या वतीनेही वीज ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिल भरणाऱ्यांचा सत्कार केला जात आहे. कृषी धोरण २०२० अंतर्गत शेतकऱ्यांना महावितरणच्या वतीने सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे वीज बिल भरणा करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. लातूर परिमंडळातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात कृषी पंपधारकांकडे सर्वाधिक थकबाकी आहे. दरम्यान, वीजबिल भरणा करण्यासाठी कृषी पंपधारकांचा प्रतिसाद मिळत असून, ज्यांच्याकडे वीजबिल थकीत आहे, त्यांनी तात्काळ भरणा करावा, असे आवाहन लातूर परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

भरणा करणाऱ्यांचा सत्कार

लातूर परिमंडळातील थकित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. यामध्ये औसा तालुक्यातील खुंटेगाव, सेलू, आलमला, लातूर तालुक्यातील हरंगुळ, हणमंतवाडी, बोरी, काटगाव, उदगीर तालुक्यातील थोडगावाडी आदी गावांतील वीज ग्राहकांचा महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश सामसे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी रेड्डी आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.