शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

पावसाच्या हजेरीमुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST

पावसामुळे तालुक्यातील पूर्वेला असलेल्या गावांतील साठवण तलावात चांगला जलसाठा होऊन ते ओव्हरफ्लो झाले आहेत. हळद वाढवणा व रावणकोळा येथील ...

पावसामुळे तालुक्यातील पूर्वेला असलेल्या गावांतील साठवण तलावात चांगला जलसाठा होऊन ते ओव्हरफ्लो झाले आहेत. हळद वाढवणा व रावणकोळा येथील तलावात जलसाठा वाढला असून ते भरून वाहत आहेत. मात्र, जगळपूर, हावरगा, येलदरा, सय्यदपूर, चेरा या गावात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. बुधवारच्या पावसामुळे ढोरसांगवी तलावात काही प्रमाणात जलसाठा वाढला आहे.

जळकोट महसूल मंडळात एकूण ६९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घोणसी मंडळात ५४८ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ७०० मिमीपर्यंत पाऊस झाल्याने जवळपास वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. आणखीन पावसाळ्याचा सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्या कालावधीत पाऊस झाल्यास तालुक्यातील बारा साठवण तलावात जलसाठा वाढून रब्बी हंगामासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

यंदा पावसाने दीर्घ विश्रांतीनंतर हजेरी लावल्याने मूग, उडीद, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. २५ दिवसानंतर आठवडाभरापासून पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी असल्याने सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर, सूर्यफुल आदी पिकांना जीवदान मिळाले आहे.