शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे, खत पुरवठ्यासाठी खरीप हंगामपूर्व बैठक घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे स्वत:चे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गतवर्षी ...

गतवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनसह इतर पिकांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे स्वत:चे बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. गतवर्षी उगवणक्षमता अत्यंत कमी असलेल्या बियाणांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती. अनेक शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. यावर्षी शेतकऱ्यांना उगवणक्षमता असलेले योग्य दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे व मागणीप्रमाणे खते पुरवठा करून देण्यासाठी आणि बियाणे व खतांची टंचाई निर्माण होवू नये, यासाठी पेरणीपूर्व नियोजन होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी तसेच राज्यस्तरावर खते व बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत मागणी नोंदविणे व नियोजन करण्यासाठी खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करणे आवश्यक आहे, असेही आ. पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.