शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

खेळाडू वृत्ती वाढीस लागणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST

चाकूर : अलिकडील काळात ग्रामीण भागातून खेळाडूंची संख्या कमी होत आहे. मात्र, आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या ...

चाकूर : अलिकडील काळात ग्रामीण भागातून खेळाडूंची संख्या कमी होत आहे. मात्र, आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी केले.

येथील राजे संभाजी क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित ‘राजे संभाजी प्रीमियर लीग’ स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सभापती रोहिदास वाघमारे, चेअरमन विठ्ठलराव माकणे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, बालाजी पाटील चाकूरकर, सिद्धेश्वर पवार, पंचायत समिती सभापती जमुना बडे, उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, माजी सभापती प्रशांत पाटील, माजी उपसभापती अशोकराव चिंते, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, नितीन रेड्डी, ॲड. संतोष माने, रवींद्र नीळकंठ, प्रशांत बिबराळे, अभिमन्यू धोंडगे, मेघराज बाहेती, हर्षवर्धन कसबे, विठ्ठल धोंडगे, गजानन करेवाड उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीतेसाठी राजे संभाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, नंदकुमार डाके, नामदेव नवरखेले, सचिन जाधव, सुमीत होनकर, विशाल पाटील, बालाजी पाशिमे, प्रदीप उमाटे, कुमार साळुंखे, दत्ता माने, भार्गव जोशी, मन्मथ कापसे, बाळू नागराळे, रमेश मानपाडे, तुकाराम मानपाडे, नागनाथ नाकाडे, मारुती पवार, विष्णू नाईकवाडे, तानाजी आरदवाड आदी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला ५१ हजार रुपये, उपविजेत्याला २५ हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.