शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाणी विक्रेत्यांना नोटीसा, विनापरवाना प्लांट हाेणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:21 IST

अहमदपूर तालुक्यात ५० जारचे पाणी पुरवठा करणारे प्लांट आहे. त्यातील ३५ शहरात तर १५ ग्रामीण भागात आहेत. सदरील प्लांट ...

अहमदपूर तालुक्यात ५० जारचे पाणी पुरवठा करणारे प्लांट आहे. त्यातील ३५ शहरात तर १५ ग्रामीण भागात आहेत. सदरील प्लांट हे २० लिटरच्या जारमध्ये शुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय करतात. सध्या एका बाॅटलला २० रुपये तर थंड पाण्यासाठी ३० रुपयांचा दर आकारला जात आहे. घरपोच सेवा असल्याने अनेक नागरिक शुद्ध पाणी असल्याचे समजून प्लांटचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत; मात्र याबाबत कुठलीही खात्री केली जात नसल्याचे समाेर आले आहे. यासंदर्भात हरित लवादाच्या आदेशान्वये संबंधित प्लांटचालकांचे पाणी टीडीएस १५० ते २०० असणे आवश्यक आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली फसवणूक हाेत असल्याचे समाेर आले आहे. अशा प्लांटवर आता संक्रांत आली आहे. बेकायदेशीर, नियमबाह्य प्लांट सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधिताना नाेटीसा बजावण्यात आल्या आहेत. असे नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे म्हणाले. नगरपालिकेकडून नियमांचे पालन करणाऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.