शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

गाव विकासासाठी समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST

: गावच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनात समन्वय असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी ...

: गावच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनात समन्वय असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी करडखेल येथे केले. करडखेल येथे आयाेजित नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सत्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध याेजना गावपातळीपर्यंत न्यायाच्या असतील, त्यातील गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर लाेकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असण्याची गरज आहे. ताे असेल तर गावचा नक्कीच विकास हाेइल. यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकर राेडगे, तुळशीराम बेंबडे, प्रल्हाद गुरुडे, दत्ता बुरले यांच्यासह नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित हाेते.