शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गाव विकासासाठी समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST

: गावच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनात समन्वय असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी ...

: गावच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनात समन्वय असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी करडखेल येथे केले. करडखेल येथे आयाेजित नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सत्कार साेहळ्यात ते बाेलत हाेते. जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध याेजना गावपातळीपर्यंत न्यायाच्या असतील, त्यातील गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर लाेकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असण्याची गरज आहे. ताे असेल तर गावचा नक्कीच विकास हाेइल. यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, जिल्हा परिषद सदस्य शंकर राेडगे, तुळशीराम बेंबडे, प्रल्हाद गुरुडे, दत्ता बुरले यांच्यासह नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक उपस्थित हाेते.