शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मतदान जागृतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST

उदगीर : लोकशाही प्रक्रियेत मतदान अधिक होणे हे सजगतेचे लक्षण आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ...

उदगीर : लोकशाही प्रक्रियेत मतदान अधिक होणे हे सजगतेचे लक्षण आहे. त्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, धनंजय गुडसूरकर, अनिता येलमटे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, एस. एस. शेख, राजकुमार कपाळे, जी. एम. पचंडे, ओंकार मनदुमले, सय्यद रजियोद्दीन हाश्मी, डी. जी. बोभे, वर्षा राठोड, दीपक महालिंगे, भास्कर जाधव, संजय डुकरे, वसंत मुंढे, संतोष आचारे, संगीता मळभागे, एस. सी. खेडे, व्ही. पी. गुरमे, डी. बी. नकुरे हे मतदानस्तरीय केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक शिवशंकर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दगडू केंद्रे यांनी केले.