शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा न मिळाल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST

अतिवृष्टी व अन्य अडचणींमुळे शेतकरी संपूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत आहेत की ...

अतिवृष्टी व अन्य अडचणींमुळे शेतकरी संपूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत आहेत की काय? हे सरकार पीकविमा कंपन्यांचे खिसे भरत असून शेतकऱ्यांचे खिसे मात्र रिकामे करीत असल्याचा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी करून ते पुढे म्हणाले, हे सरकार पीकविमा कंपनीचे दलाली करणारे आहे. यासंदर्भात एकाही मंत्र्याने विधानसभेत अवाक्षरही काढले नाही. याचे मोठे आश्चर्य आम्हाला वाटते. पूर्वीच्या सरकारमध्ये शिवसेना होतीच. त्यावेळी शेतकऱ्यांनी एकही रुपया पीकविमा भरलेला नसताही ५० टक्के पीकविमा देण्याचे काम फडणवीस सरकारने केले होते, या गोष्टीचीही त्यांनी आठवण करून दिली. आता मात्र सत्ताधारी सरकारने हात वर केले आहेत.

दौऱ्याएवढाही पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही...

अतिवृष्टीमध्ये मंत्र्यांनी जेवढे दौरे केले आणि त्यावर जो पैसा खर्च झाला, तेवढेही पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, असा आरोप करीत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. ज्यांचे तोडले ते पूर्ववत करावेत. हे सरकार फसवे आहे, असा आराेपही त्यांनी केला.