शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

पीक विमा न मिळाल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST

अतिवृष्टी व अन्य अडचणींमुळे शेतकरी संपूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत आहेत की ...

अतिवृष्टी व अन्य अडचणींमुळे शेतकरी संपूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत आहेत की काय? हे सरकार पीकविमा कंपन्यांचे खिसे भरत असून शेतकऱ्यांचे खिसे मात्र रिकामे करीत असल्याचा आरोप माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी करून ते पुढे म्हणाले, हे सरकार पीकविमा कंपनीचे दलाली करणारे आहे. यासंदर्भात एकाही मंत्र्याने विधानसभेत अवाक्षरही काढले नाही. याचे मोठे आश्चर्य आम्हाला वाटते. पूर्वीच्या सरकारमध्ये शिवसेना होतीच. त्यावेळी शेतकऱ्यांनी एकही रुपया पीकविमा भरलेला नसताही ५० टक्के पीकविमा देण्याचे काम फडणवीस सरकारने केले होते, या गोष्टीचीही त्यांनी आठवण करून दिली. आता मात्र सत्ताधारी सरकारने हात वर केले आहेत.

दौऱ्याएवढाही पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही...

अतिवृष्टीमध्ये मंत्र्यांनी जेवढे दौरे केले आणि त्यावर जो पैसा खर्च झाला, तेवढेही पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, असा आरोप करीत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. ज्यांचे तोडले ते पूर्ववत करावेत. हे सरकार फसवे आहे, असा आराेपही त्यांनी केला.