शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

मांजरा धरण ५० टक्के भरले; अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा !

By हणमंत गायकवाड | Updated: September 20, 2022 16:03 IST

पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे. 

लातूर : लातूर शहरासह केज, धारूर, अंबाजोगाई, कळंब आदी प्रमुख गावांना पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ५० टक्के भरला असून, ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पात ४१.२३८ दलघमीची आवक झाली आहे. दरम्यान, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. 

मांजरा धरणाच्यावर अप्पर प्रकल्प आहे. हा प्रकल्पही भरलेला नाही. त्यामुळे मांजरा प्रकल्प अद्याप भरलेला नाही. प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१३.५० मि.मी. पाऊस झाला असला तरी धरणात आतापर्यंत ४१.२३८ दलघमी नवीन पाणी आलेले आहे. धरणात एकूण ८८.५२५ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणी पातळीची क्षमता ६४२.३७ मि.मी. आहे. मात्र सध्याची पाण्याची पातळी ६३९.८० मीटर आहे. पूर्ण क्षमतेने पाणी पातळी होण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात मोठा पाऊस पडणे आवश्यक आहे. 

गेल्या २४ तासामध्ये प्रकल्प क्षेत्रात १२.५० मि.मी. पाऊस झाला आहे. त्यातून १.०९६ दलघमी पाण्याची आवक झालेली आहे. ही आवक गेल्या २४ तासांतील आहे. धरणात सध्या जिवंत साठा ८८.५२५ दलघमी आहे. पण जिवंत पाणीसाठ्याची क्षमता १७६.९६३ दलघमी आहे. ही क्षमता गाठण्यासाठी प्रकल्प क्षेत्रात पाऊस होणे गरजेचे असल्याचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरManjara Damमांजरा धरण