शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

साहित्यनिर्मिती भाषा समृद्धीचे माध्यम ठरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST

उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन कार्यक्रमात 'जागतिकीकरण आणि मराठी साहित्य ...

उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन कार्यक्रमात 'जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रभाव परिणाम व आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव होते. सिंदगीकर म्हणाले, मराठी भाषा ही जगातील अत्यंत रसाळ भाषा असून तिच्या जवळपास बावन्न प्रकारच्या बोलीभाषा आहेत. बोली भाषेमुळे मराठी भाषा समृद्ध होते. त्यामुळे लेखकांने मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करावी. तसेच सत्यासाठी आग्रह धरून मानवी मूल्यांचा आविष्कार करावा. जागतिकीकरणाचा मराठी भाषेवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट ती जागतिकीकरणाचा प्रभाव व परिणाम पचवून काळाची आव्हाने पेलत काळाच्या ओघात टिकून राहील. त्यामुळे मराठी भाषिकांनी कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही. असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी 'पाऊसकाळ' या कवितेचे अत्यंत गोड व मधुर आवाजात गायन करून त्यांनी मानवी जीवनाचा अर्थ उलगडून दाखविला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी असे म्हटले की, जोपर्यंत मराठी माणूस भाषेचे मोठ्या प्रमाणात उपयोजन करील तोपर्यंत तिच्या भविष्यकाळाची चिंता करण्याचे कारण नाही. मराठी भाषा ही भविष्यकाळात चिरंतनदायी ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. सुरेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. देवीदास गायकवाड यांनी केले. आभार डॉ. नरसिंग कदम यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.