शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

लातूरला अवकाळी पावसाने झोडपलं

By admin | Updated: March 15, 2017 13:12 IST

उन्हाचा कडाका सुरू झालेल्या लातूरला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 15 - उन्हाचा कडाका सुरू झालेल्या लातूरला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी 10.30 आणि दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास आलेल्या पावसाच्या सरींमुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.  गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. मात्र गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त लातूरवर मेहरबान झालेल्या पावसाने सरासरीपेक्षाही जास्त हजेरी लावली. आता उन्हाळ्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी जवळपास अर्धा तास पाऊस पडल्याने परिसरात गारवा निर्माण झाला होता.  
पाऊस शेतीला घातक
आताचा पाऊस अवकाळी असल्याने शेतीला घातक असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील अनेक शेतक-यांच्या शेतात ज्वारी आणि हरभ-याच्या राशी पडलेल्या आहेत. अवकाळी पावसामुळे आंबे, द्राक्ष पिकांचे नुकसान होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.