शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पायी चालण्याची सवय माेडल्यानेच तरुणाईत गुडघा, कंबरदुखीचे आजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

काही वर्षांपूर्वी बहुतांश नागरिक पायी चालत हाेते. आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पाहिजे त्या मार्गावर वाहन सहज उपलब्ध ...

काही वर्षांपूर्वी बहुतांश नागरिक पायी चालत हाेते. आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पाहिजे त्या मार्गावर वाहन सहज उपलब्ध हाेत आहे. यातून चालण्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नाही तर सायकलही आता हद्दपार हाेत आहे. यामुळे शरीराच्या सवयीतही बदल झाला आहे. अनेकांची पायी चालण्याची सवयच माेडली आहे. त्याचे दुष्परिणाम समाेर येत आहेत. अनेकांना कमी वयातच गुडघे, कंबरदुखीचे आजार जडले आहेत.

या कारणांसाठीच हाेतय चालणे...

१ ज्या मार्गावर वाहन नाही, अशा मार्गावरच जाण्यासाठी पायी चालावे लागत आहे.

२ अनेक नागरिक कार्यालय, बाहेर पाेहोचण्यासाठी पायी चालण्याचा प्रयत्न करतात.

३ तरुण गल्लीतील मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी त्यांच्या घरापर्यंतच पायी चालतात.

हे करून पाहा...

१ एक किलाेमीटर परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळावा.

२ एखादे काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.

३ घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर करणे टाळावे.

म्हणून वाढले हाडांचे आजार...

दरराेजच्या चालण्यातून कॅल्शिअम डिपाॅझिशन हाेते. पायाचा रक्तप्रवाह चांगला राहताे. हाडांच्या आराेग्यासाठी, सांधे मजबूत करण्यासाठी दरराेज अर्धा तास चालण्याची गरज आहे. यामुळे हृदय उत्तम राहते, असे आराेग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी...

सध्याच्या दगदगीच्या जीवनशैलीसाठी दरराेजचा व्यायाम आवश्यक आहे. किमान ३० मिनिटे आणि आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करावा. यातून बीपी, शुगर व ब्लाॅकेजेस हाेण्याचा धाेका कमी हाेताे. शक्य झाले तर व्यायाम करावा, असे लातूर येथील डाॅ. विश्रांत भारती यांनी सांगितले.