शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पायी चालण्याची सवय माेडल्यानेच तरुणाईत गुडघा, कंबरदुखीचे आजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

काही वर्षांपूर्वी बहुतांश नागरिक पायी चालत हाेते. आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पाहिजे त्या मार्गावर वाहन सहज उपलब्ध ...

काही वर्षांपूर्वी बहुतांश नागरिक पायी चालत हाेते. आता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने पाहिजे त्या मार्गावर वाहन सहज उपलब्ध हाेत आहे. यातून चालण्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. एवढेच नाही तर सायकलही आता हद्दपार हाेत आहे. यामुळे शरीराच्या सवयीतही बदल झाला आहे. अनेकांची पायी चालण्याची सवयच माेडली आहे. त्याचे दुष्परिणाम समाेर येत आहेत. अनेकांना कमी वयातच गुडघे, कंबरदुखीचे आजार जडले आहेत.

या कारणांसाठीच हाेतय चालणे...

१ ज्या मार्गावर वाहन नाही, अशा मार्गावरच जाण्यासाठी पायी चालावे लागत आहे.

२ अनेक नागरिक कार्यालय, बाहेर पाेहोचण्यासाठी पायी चालण्याचा प्रयत्न करतात.

३ तरुण गल्लीतील मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी त्यांच्या घरापर्यंतच पायी चालतात.

हे करून पाहा...

१ एक किलाेमीटर परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळावा.

२ एखादे काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.

३ घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर करणे टाळावे.

म्हणून वाढले हाडांचे आजार...

दरराेजच्या चालण्यातून कॅल्शिअम डिपाॅझिशन हाेते. पायाचा रक्तप्रवाह चांगला राहताे. हाडांच्या आराेग्यासाठी, सांधे मजबूत करण्यासाठी दरराेज अर्धा तास चालण्याची गरज आहे. यामुळे हृदय उत्तम राहते, असे आराेग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ज्यांना पायी चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी...

सध्याच्या दगदगीच्या जीवनशैलीसाठी दरराेजचा व्यायाम आवश्यक आहे. किमान ३० मिनिटे आणि आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करावा. यातून बीपी, शुगर व ब्लाॅकेजेस हाेण्याचा धाेका कमी हाेताे. शक्य झाले तर व्यायाम करावा, असे लातूर येथील डाॅ. विश्रांत भारती यांनी सांगितले.