शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

कोरोना नियमांचे अनुपालन होत नसल्याने रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST

गेल्या आठ दिवसांमध्ये २७ हजार ७२७ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३ हजार ७६४ बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या ...

गेल्या आठ दिवसांमध्ये २७ हजार ७२७ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३ हजार ७६४ बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटली होती. महिन्याला केवळ १२०० च्या आसपास रुग्ण आढळत होते. आता मात्र दिवसाला साडेचारशे ते पाचशेच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यात कठोर निर्बंध असताना ही संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्ण व नातेवाइकांकडून अनुपालन होत नाही. त्यामुळेही रुग्णांत वाढ होत आहे. जिल्ह्याअंतर्गत कडक निर्बंध असले तरी आंतरजिल्हा वाहतूक सुरू आहे. त्याचाही परिणाम रुग्णवाढीवर होत आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत पाॅझिटिव्हिटी रेट ३.५ टक्के होता. आता गेल्या दहा दिवसांपासून २३.५ टक्के आहे. जो की, प्रशासनाच्या नियंत्रण कक्षेच्या बाहेर आहे. सर्वाधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण सध्या कमी दिसत असली तरी ही बाब चिंताजनक आहे.