शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

पीकविम्यासाठी तहसीलसमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुका ...

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, शहराध्यक्ष अतिष गायकवाड, तालुका सचिव मयूर पलमटे, उपाध्यक्ष विलास सांगुळे, गजानन पांगरे, गणेश शेटकर, आनंद पलमटे, शंकर गायकवाड, केशव कसले, मरिबा आचार्य, लक्ष्मण भदाडे, उत्तम कंदे, कार्तिक भिकाणे, उत्तम आचार्य, नितीन जगताप, जनार्दन फड, किशन कसले, मंचक सूर्यवंशी, अनिकेत कांबळे, प्रशांत नामपल्ले, सुनील कंदे, अनंत पलमटे, शंकर गायकवाड, मंचक पवार, रोहन कांबळे, नवनाथ सांगुळे, दीनानाथ गायकवाड, कठिराम पेड, शिवराज कासले, आप्पाराव आचार्य, दिगंबर जाधव, सूर्यकांत सूर्यवंशी, रमाकांत कोरनुरे आदी सहभागी झाले होते. आंदोलनास शिवक्रांती युवा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भुजंग उगिले, अखिल भारतीय स्वाभिमानी छावा संघटनेचे प्रदेश संघटक राजीव मोहगावकर यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना निकृष्ट बियाणांमुळे बहुतांश शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. ऐन काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वेळेवर पीकविमा मिळणे आवश्यक होते. परंतु, दोन महिने विलंब झाला आहे. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना व्याजासह नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तर विमा काढण्याचा अर्थ काय...

अति पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे पाहून प्रशासनाने पंचनामे केले. त्यानुसार शासनाने तोकडे अनुदान दिले. शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला असतानाही पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे प्रशासन आणि पीकविमा कंपनीत विरोधाभास दिसत आहे. शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा द्यावा. त्यांच्या पंचनाम्याची प्रतही त्यांना देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली.