शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून, नागरिकांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST

आठवडाभरापासून जळकोट तालुक्यात पाऊस होत आहे. दरम्यान १३ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील काही शेतकऱ्यांच्या पिकांत ...

आठवडाभरापासून जळकोट तालुक्यात पाऊस होत आहे. दरम्यान १३ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील काही शेतकऱ्यांच्या पिकांत पाणी साचले आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनीवरील माती खरडून गेली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणच्या पुलांवर खड्डे पडले आहेत. रावजी तांडा व थावरु तांडा या दोन तांड्या जोडणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला आहे. परिणामी, या तांड्यावरील नागरिकांना ये- जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. तांड्याची लोकसंख्या ४०० ते ५०० च्या जवळपास आहे. रात्री- अपरात्री एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला रुग्णालयात कसे घेऊन जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचे तत्काळ बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सरपंच शिरीष चव्हाण यांच्यासह रावजी व थावरू तांड्यावरील नागरिकांनी केली आहे.