शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

झरीत गाेठ्याला आग, लाखाचे साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST

झरी येथील शेतकरी पंढरी भीमराव खोत यांच्या शेतातील गोठ्याला रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात जवळपास लाखाचे साहित्य, ...

झरी येथील शेतकरी पंढरी भीमराव खोत यांच्या शेतातील गोठ्याला रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात जवळपास लाखाचे साहित्य, अन्नधान्य जळून खाक झाले आहे. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शेतातील गाेठ्यात गहू, हरभरा या पिकांची रास करून गाेठ्यात ठेवण्यात आले हाेते. गाेठ्याशेजारी कडब्याची बनीम व हरभऱ्याच्या गुळीची बनीम हाेती. आगीत १४ कट्टे हरभरा, सहा कट्टे, गहू, केबल वायर, मळणीयंत्राचे साहित्य, ताडपत्री, पत्रे, कडबा असे लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले आहे.

शेतकऱ्याचा मुलगा

रंजित खोत हा गोठ्याबाहेर झाेपला हाेता. रात्री अचानक गाेठ्याला आग लागली. त्यावेळी गाेठ्यात बांधलेले पशुधन वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तातडीने मदत करावी अशी मागणी रंजित खोत यांनी केली आहे. याबाबत तलाठी बी. सी. राठाेड म्हणाले, महावितरणाच्या विद्युत तारांच्या घर्षणाने सदर शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागली. या आगीत हरभरा, गव्हाचे कट्टे आणि कडब्याची बनीम असा जवळपास लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.