शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

प्रवासातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

दिसून येत आहे. ही बाब कोरोना विषाणूचा संसर्ग एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात झपाट्याने पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते, याशिवाय स्वत:सोबतच ...

दिसून येत आहे. ही बाब कोरोना विषाणूचा संसर्ग एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात झपाट्याने पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते, याशिवाय स्वत:सोबतच अनेकांचे आरोग्यदेखील धोक्यात सापडू शकते. त्यामुळे नागरिकांच्याच सोयीसाठी सुरू झालेल्या बसमध्ये नियमांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक ठरत असल्याचा सूर सूज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.

लांब पल्ल्याच्या, ग्रामीण बसेस खचाखच...

अहमदपूर आगारातून जाणाऱ्या दररोज जाणाऱ्या

लांब पल्ल्याच्या सुटलेल्या एस.टी. बसेस प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून जात असल्याचे दिसून येत आहे. एखादा अपवादवगळता यातील अनेकांनी तोंडाला मास्कदेखील लावलेला नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बाब धोकादायक ठरत आहे.

नियम लादूनही स्वतंत्र बसण्याची तयारी नाही

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास निरोगी व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विशेषतः प्रत्येकाने सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे आवश्यक ठरत आहे, तसे आवाहन प्रशासकीय पातळीवरून वारंवार केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. एस.टी.बसमध्ये एका सीटवर एकाच व्यक्तीने बसून प्रवास करावा, असे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, एकाच कुटुंबातील अधिक सदस्यांची वेगवेगळे बसण्याची तयारीच नसल्याचे दिसून येत आहे. विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे वाहकांना आदेश देण्यात आले आहे. प्रवाशांनी बसमध्ये मास्क परिधान करूनच प्रवास करावा. विना मास्क प्रवाशांना बसमध्ये प्रवास करण्यास दिला जाणार नाही.

- एस. जी. सोनवणे,

आगारप्रमुख ,अहमदपूर